Episodes
-
Missing episodes?
-
स्वराज्याची पहिली लढाई!! विजय मिळणार यात काही शंका नाही पण त्याची किंमत काय द्यावी लागणार?Book : Shriman YogiAuthor : Ranjit DesaiDisclaimer : This video is created for entertainment & knowledge purpose only.
--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message -
आता पसारा वाढला..जमिनीवर राहणं खरं नाही! केव्हा आदिलशाही चाल करील काही सांगता येत नाही एखादी सुरक्षित जागा निवडायला हवी. राजे कुठली जागा निवडतायेत? आणि हो ह्या व्यतिरिक्त..मासाहेबांनी सईबाईंचे भलतेच लाड चालवले त्यामागे तसंच काही कारण नसेल ना?
--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message -
बाल शिवबांचे राजे बनले ते कोणाच्या मुळे असा प्रश्न विचारला तर या व्यक्तीचे नाव विसरून चालणार नाही रिकाम्या पुण्याला वसवलं, राजांचं संगोपन केलं, पोटच्या पोरासारखं शिकवलं ...पण हे जुनं हाड आयुष्यभर पुरणारे थोडेच...
--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message -
शिवाजी महाराजांनी नुकतेच गड घेतलेत.
पण गड घेतले म्हणजे लढाई जिंकली असं होत नाही.
प्रवास खरा तिथून सुरु होतो आणि त्यानंतर अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं.
तर आता गड घेतल्या नंतर शिवाजी महाराजांना काय संकटांना तोंड द्यायला लागणार आहे ते ऐकणार आहोत आजच्या भागात...
--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/priyanka-nimkar/message - Show more